मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे* *भारताचा वेग आणि विकास अधोरेखित* *- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी*l
*पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी आणि विकसित भारताच्या दिशेने मजबूत पाऊल* नवी मुंबई, दि.८(विमाका): आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हे, तर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पा…
Image
पूरग्रस्त भागातील लहान मुलांसाठी दसऱ्याचे सोने रूपी शालेय साहित्य वितरण* "प्रितम म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली एकवटले पनवेल–उरण आणि खालापूरकर"
(जि.धाराशिव,ता–परांडा)– महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली , त्यांच्या आशा-स्वप्नं महापुरात वाहून गेले , तरीही शेतकरी थांबला नाही; तो पुन्हा शून्यातून नव्याने उभा राहतोय. अशावेळी त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शक्य असेल ते सर्व सहकार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन भाजप नेते आणि जे.एम. …
Image
१९४९ चा बोधगया कायदा रद्द करा : महाविहार बौद्धांना द्या : सर्वोच्च न्यायालयात याचिका - अँड दिलीप काकडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई : 'धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया' ने दाखल केलेल्या बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठीच्या ऐतिहासिक याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटीस्वर सोंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने याचिका स्वीकारत प्रतिवादींना…
Image
भाजपा व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत पनवेल मध्ये विजयोत्सव"
(प्रतिनिधी) महाराष्ट्रातील 12 गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाली याचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आज पनवेल मध्ये भारतीय जनता पार्टी आणि श्री प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थांच्या माध्यमातून विजय उत्सव साजरा करण्यात आला.       राजगड –(छत्रपती शिवाजी महारा…
Image
भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ नका : महेंद्रशेठ घरत
उलवे, ता. ८- ``केंद्र सरकार गेल्या ११ वर्षांपासून भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ पाहत आहे. नव्याने कामगारांवर लादले जाणारे कायदे म्हणूजे कामगारांच्या न्याय हक्कांवर गदा आहे. त्यामुळे भांडवलदारांच्या भल्यासाठी सर्वसामान्यांचा बळी देऊ नका. या देशातला कामगार आणि शेतकरी जिवंत राहायला…
Image
रयत शिक्षण संस्थेसाठी स्व. माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांचे मोठे योगदान- खासदार शरदचंद्र पवार, माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे रोपटे रायगड जिल्ह्यात आणून या रोपट्याचे वटवृक्ष करण्याचे काम स्व.मा. आम.दत्तूशेठ पाटील आणि त्यांचे सहकारी स्व. जनार्दन भगत,स्व.दि.बा. पाटील यांनी  केले. असे प्रतिपादन देशाचे माजी कृषिमंत्री आणि खासदार शरद पवार साहेब यांनी केले ते ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता न…
Image